1. मला समजलेले समर्थ : भाग १
समर्थ समजायला शेकडो आयुष्य कमी पडतील .
पण ह्या जन्मात सुरवात करायला काय हरकत आहे ?
अशीच सुरवात करू या महेंद्र राजगुडे याांच्या बरोबर ..
पांचवीस वर्थ IT मध्ये असलेल्या पण मराठी मातीशी घट्ट नाते
साांगणारे एक सांवेदनशील मनाचे आणण अभ्यासू व्यक्ततमत्व
आपल्या सोबत बोलणार आहे.
ददनाांक : २२ जुलै २० रोजी सांध्याकाळी ७. ३० ते ८. १५ पयंत
Join Zoom Meeting ID: 638 862 6974 , Passcode: 123456 ( WhatsApp : 8976099563 )
ज्ञानदीप ववचारमांच आयोक्जत , व्याख्यानमाला पुष्प २ रे
2. ज्ञानदीप ववचारमांच , आयोक्जत व्याख्यानमाला पुष्प २ रे
https://www.youtube.com/watch?v=w0W8Wh-8UCg
3. स्वराज्य ,शशवराय आणण समर्थ
जीववत कायाथला सुरवात
समर्ांचे बालपणजन्माच्या वेळेची पररक्स्र्ती
भारतभ्रमण
दासबोध , मनाचे श्लोक
समर्थ का पूजावे ?
समर्थ गुरु का करावे ?समर्ांचे आपल्या जीवनातील योगदान
समर्थ ववचार मीमाांसा
शशवर्रघळ , सज्जन गड
4. 1
2
3
4
4
5
6
7
वाचन सांस्कृ तीचा पाया
कठोर पररश्रम
सामाक्जक प्रबोधन
दूरदृष्टी
बलाची उपासना
यत्न पूजा
शुद्ध चररत्र
श्रीराम उपासना शशकवण
5. 1 2
6
5
१६०८
समर्थ जन्म
. .
१६८२
|| समर्थ महा ननवाथण ||
१६२०
घरातून पलायन
१६१३
मुंज
१६३०
शिवजन्म
3
1632
िहाजी राजे भेट
भारत भ्रमण
सरवात
कडक तपश्चयाथ
4
१६४४
पूणथ भारत भ्रमण
पूणथ
१२ वर्थ भारत भ्रमण
5
१६४५
जीववत कायाथस
सरवात
१६४९
शिवराय , सुंत तकाराम
आणण समर्थ भेट
7
१६५४
दासबोध लेखन प्रारुंभ
1649
शिवराय अनगृह
8
१६५६
शिवरायाुंनी राज्य झोळीत
टाकले
१६7६
सज्जनगडावर वास्तव्य
9
१६80
शिवराय महाननवाथण
11
१६८१
दासबोध पूणथ
10
१६८१
सुंभाजी राजाुंना ऐनतहाशसक पत्र
१६४९
चाफळ श्रीराम
मूती स्र्ापना
समर्थ रामदास स्वामी जीवन प्रवास
6. समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूयाथजी ठोसर
(२४ माचथ . १६०८, जाांब, महाराष्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्र),
1. हे महाराष्रातील कवी व समर्थ सांप्रदायाचे सांस्र्ापक होते.
2. [१] रामाला व हनुमांताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासाांनी परमार्थ, स्वधमथननष्ठा, राष्रप्रेम
याांच्या प्रसारार्थ महाराष्रात प्रबोधन व सांघटन के ले.[२]
3. ते सांत तुकारामाांचे समकालीन होते.
4. राजकारण धमथकारणात जाणीवपूवथक अांतभूथत करणारे रामदास हे एकमेव महाराष्रीय सांत
होते.[३] पयाथवरणावर प्रबोधन आणण शलखाणही त्याांनी के ले आहे.
5. वडडलाांचे नाव सूयाथजीपांत ठोसर , आईचे नाव 'राणूबाई ' होते
6. पुढे तेर्ून पायी चालत चालत पांचवटीस येऊन रामदासाांनी रामाचे दशथन घेतले, आणण टाकळीस
दीघथ तपश्चयाथ के ली.वयाच्या १२ व्या वर्ी नाशशकला आलेले समर्थ १२ वर्े तपश्चयाथ करीत होते.
समर्ांनी स्वयांप्रेरणेने स्वतःचा ववकास ववद्यार्ी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले
जाते.
7. नाशशकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण के ले. टाकळी येर्े ते इ.स. १६२१ ते १६३३
असे १२ वर्े रादहले.
आपल्या या साधनेसाठी त्याांनी टाकळीची ननवड करण्यामागे येर्ील नांददनी नदीच्या काठावरील उांच टेकाडावरील घळ ककां वा गुहा येर्े
असलेला एकाांत हेच कारण असावे.
या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूताथवर उठू न रोज १२०० सूयथनमस्कार घालत असत. सूयोदयापासून माध्याह्नापयंत
नदीच्या डोहात छातीइततया पाण्यात उभे राहून गायत्री मांत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मांत्राचा तर चार तास श्री राम जय राम
जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मांत्राचा जप करीत.
रामदासाांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कायाथला आरांभ के ला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्याांचे सद्गुरू झाले
असे मानले जाते. समर्थ दुपारी के वळ ५ घरी शभक्षा मागून नतचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत.
त्यातील काही भाग पशुपक्षयाांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत.
समर्थ दुपारी दोन तास मांददरात श्रवण साधना करीत आणण नांतर दोन तास ग्रांर्ाांचा अभ्यास करीत. याच काळात त्याांनी वेद, उपननर्दे,
सवथ प्राचीन ग्रांर् व ववववध शास्त्रे याांचा सखोल अभ्यास के ला, रामायणाची रचना के ली.
त्याांच्या या साधकावस्र्ेमध्ये त्याांनी आतथतेने श्रीरामाची प्रार्थना के ली तीच 'करुणाष्टके ' होत.
व्यायाम, उपासना आणण अध्ययन या तीनही गोष्टीांना समर्ांच्या जीवनात महत्वाचे स्र्ान होते. त्याांच्या जीवनातील ही १२ वर्े अत्यांत
कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्ाथच्या या तीव्र तपश्चयेनांतर याांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.[४] त्यावेळी
समर्ांचे वय २४ वर्ाथचे होते.
समर्ांनी नाशशक येर्े टाकळीला हनुमांताची मूती स्र्ापन के ली. हनुमान ही शततीची आणण बुद्धीची देवता आहे त्यामुळे नतची उपासना
के ली पादहजे असा समर्ांचा यामागे ववचार होता.
8. भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखाांचे सहावे गुरु हरगोववांद याांची व समर्ांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुधथर
क्स्र्तीसांबांधी दोघाांची चचाथ/बातचीतही झाली होती. हरगोववांदशसांगाांबरोबर १००० सैननक असायचे. त्याांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्याांचा हा
सवथ सरांजाम पाहून समर्ांना खूप आश्चयथ वाटले. समर्ांनी हरगोववांदाांना ववचारले - " आपण धमथगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का
बाळगता ?"
तेव्हा गुरु हरगोववांद म्हणाले - " एक तलवार धमाथच्या रक्षणासाठी तर दुसरी क्स्त्रयाांच्या शीलरक्षणासाठी". समर्ांनी पुन्हा आश्चयाथने
ववचारले - "आणण हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोववांद म्हणाले - " धमाथचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत
आहे , के वळ शाांती आणण सलोखा याांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पादहजे. या जगात दुबथल माणसाला काही ककां मत
नसते. आपण बलशाली झाले पादहजे.'समान-शीले-व्यसनेर्ु सख्यम्' या न्यायाने दोघाांत सख्य झाले.
समर्थ गुरु हरगोववांद याांच्या बरोबर सुवणथ मांददरात आले. नतर्े ते दोन मदहने रादहले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते
गुप्ती म्हणत. बाहेरून ददसायला कु बडी. जप करताांना या कु बडीवर बगल ठेवून चांद्रनाडी आणण सूयथनाडी याांचे सांचालन करता येत असे.
कु बडीच्या दाांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्ांची अशी तलवार असलेली कु बडी आजही सज्जनगडावर पहायला शमळते. भारत
प्रवास करीत असताांना ते आपल्या प्रत्येक शशष्याला सामर्थयांचा आणण स्वाशभमानाचा सांदेश देत."समर्ांना दहमालयात प्रभू रामचांद्राांकडून
धमथसांस्र्ापनेसाठी प्रेरणा शमळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोववांद याांनीही त्याांना सशस्त्र क्ाांतीची प्रेरणा ददली.
9. तत्त्वज्ञान
रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कते होते. के वळ ब्रह्म हेच सत्य आहे हा ववचार त्याांच्या सादहत्यात सवथत्र ददसतो. त्याांच्या तत्त्वज्ञानास
सांत एकनार्ाांच्या वाङमयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सवथ दशकाांमध्ये ब्रह्म%, माया, जीव, जगत्, परमेश्वर इत्यादी गोष्टीांची चचाथ आहे.
पांचीकरण हा ववर्य समर्ांनी अनतशय सखोलपणे साांगगतला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रत्रगुण, पांचमहाभूते, अष्टधा प्रकृ ती, ववश्वाची
उभारणी व सांहार, वपांड-ब्रह्माांड रचना व त्याांचे सांबांध अशा अनेक ववर्याांचे गचांतन समर्ांच्या सादहत्यात आहे. सवथ कमांचा कताथ हा राम असून,
आपण शमर्थया अहांकारामुळे स्वतःकडे कतेपण घेतो असे ते साांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव ववदेही अवस्र्ेमध्ये असल्याने त्याांचे हे
अनुभवज्ञान त्याांनी ग्रांर्रूपाने माांडले.
त्याांनी भक्ततमागाथचा प्रसार के ला. भतती के ल्यामुळे देव ननक्श्चतपणे प्राप्त होतो असे त्याांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच साांगगतले आहे. त्याांनी
स्वतः १२ वर्े नामस्मरण भतती के ली व त्याचा प्रसार के ला. परमार्ाथशशवाय के लेला प्रपांच 'शभकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर
सोडून खुशाल अरण्यात ननघून जावे असे समर्थ ननक्षून साांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्याांचे मत होते. समर्ांनी प्रत्ययाचे
ज्ञान सवथश्रेष्ठ मानले. अनुभवाशशवाय असलेल्या के वळ शब्दज्ञानाची त्याांनी नतखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शशष्य हे
परस्पराांचे नुकसान करतात असे त्याांनी साांगगतले आहे
परमात्मा हा चराचराांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्ांनी अनेक स्र्ळी साांगगतले
आहे. अनेक उपननर्दाांचा सांदभथ देऊन समर्ांनी या जगाचे अननत्यत्व, शमर्थयत्व प्रनतपादन के ले आहे.
कमथ,भतती, ज्ञान या मागांचे अनुसरण करून मुतत होण्याचे सवोच्च लक्षय त्याांनी त्याांच्या शशष्याांपुढे ठेवले. सतत ईश्वरगचांतन करावे, सद्गुरूां ची
सेवा करावी, उपासनेला प्राणपणाने चालवावे, सतत परमार्थ ग्रांर्ाांचे पररशीलन करावे असे अनेक दांडक समर्ांनी घालून ददले आहेत.
10. 1. समर्ांनी त्या काळी ११०० मठ स्र्ापन के ले आणण सुमारे १४०० तरुण मुलाांना समर्थ सांप्रदायाची दीक्षा ददली.
2. त्याांचे काही शशष्य गृहस्र्ाश्रमी होते, तर काही शशष्य ब्रम्हचारी होते.ज्या वेळी एखाद्या शशष्याची महांतपदी ननयुतती होत असे
त्या वेळी त्या शशष्याची कसून परीक्षा घेतली जाई.समर्ांना शशष्याकडून कठोर साधनेची आणण अभ्यासाची अपेक्षा
होती.दासबोधाचे नुसते पारायण करून भागात नव्हते, दासबोध समजाऊन घेण्यावर समर्ांचा भर होता.
3. अनेक महांताांचा दासबोध कां ठस्र् होता.शशष्याची परीक्षा घेण्याची समर्ांची पद्धत मोठी ववलक्षण होती. त्यावेळी ग्रांर् छापले जात
नसत.हाताने शलहून ग्रांर्ाांचा नकला के ल्या जात.छापी नसल्यामुळे ग्रांर् बाांधलेले ( बाईन्डीांग ) नसत.पानाांवर पृष्ठाांक देखील
नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शशष्याकडून त्याने शलदहलेली दासबोधाची पोर्ी मागवून घेत.पत्त्याप्रमाणे वपसून पोर्ीची सवथ पाने
ववस्कळीत करत आणण मग शशष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवक्स्र्त लावून ठेवायला साांगत.ज्या शशष्याांचा दासबोध कां ठस्र्
नसे त्याांना पोर्ी जुळवायला फार वेळ लागे.
4. अशा शशष्याला महांत म्हणून ककां वा मठपती पदी ननयुतत के ले जात नसे.ज्याला पोर्ी लावायला ववलांब झाला त्याांची ननभथत्सना
करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही के वळ गांधफु ले वाहून पुजला."त्या वेळी समर्ांचे शशष्याांना साांगणे होते की,
जो कोणी दासबोध ग्रांर्ाचे वाचन करील, तो ग्रांर् नीट समजावून घेईल आणण त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष
शमळेल.त्यासाठी वेगळा गुरु करण्याची गरज नाही.ग्रांर् हेच गुरु होत.
समर्थ सांप्रदाय
11. मराठा नततका मेळवावा । आपला "महाराष्ट्र धमथ" वाढवावा ।
ये ववर्यीुं न कररताुं तकवा । पूवथज हासतीुं ॥
12. || जाणता राजा ||
ननश्चयाचा महामेरु,
बहुत जनाांसी आधारु , अखण्ड क्स्र्तीचा ननधाथरु,
श्रीमांत योगीयशवन्त
कीनतथवन्त, सामर्थयथवन्त, वरदवन्तपुण्यवन्त नीनतवन्त,
जाणता राजा